महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही, तोपर्यंत लढण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने बौद्ध समाज उपस्थित होता.
सौजन्य: वंचित बहुजन आघाडी
0 Comments