सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीची अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं सांगितलं. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नसून सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान वैद्यकीय परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
ब्यूरो चीफ न्यूज 24 खबर
दिल्ली प्रतिनिधी
0 Comments